Sunday, December 25, 2016

९० दिवसाचा इंटर्नशिप उपक्रमाने विद्यार्थीना मिळाले नवीन आत्मविश्वासाचे बळ


राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाल विभागाने पत्रकारितेच्या विद्यार्थांसाठी ३ महिन्याच्या अभिनव इंटर्नशिप  उपक्रमाला सुरूवात करून राज्यातील पत्रकारितेच्या विद्यार्थांना नवे आत्मविश्वासाचे बळ दिल आहे. या आंतरवासिता करित असताना   माहिती व जनसंपर्क महासंचालनाल एक कर्मचारी म्हणून काम करण्याची मनमोकळी संधीही विभागा कडुन देण्यात आली. त्याबद्दल  मी, मनापूर्वक सर्व आंतरवासियाच्या वतीने विभागच्या आभार मानतो.
                                                                                                                     मी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आंतरवासियाच्या जाहिरात वाचली आणि थेट मी गावातून सरळ मुंबई गाठली. माझा सारख्या एका ग्रामीण भागातील विद्यार्थीला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागा कडून मिळालेल्या प्रतिसाद बघून मी, फार भाराऊन गेले होते. कारण माझा साठी मुंबई काही नवीनच कल्पना होती. मी या मायावी नगरी आणि मंत्रालय याबद्दल  फक्त टीव्ही आणि वृत्तपत्रात पाहले व वाचले होते.  ते पण मला प्रत्येक्षात  या ९० दिवसाच्या इंटर्नशिप  करते वेळी अनुभवता आले.  माझा इंटर्शिपच्या पहिला दिवसा पासून तर शेवटच्या दिवसापर्यत मला एक गोष्ट खूप मनाला भिडली ती म्हणजे महासंचालक सरांनी  आम्हाला म्हणले की तुम्ही  इंटर्शिप विद्यार्थी म्हणून नाही तर एक विभागच्या कर्मचारीच आहेस असे. त्यांचे हे उद्गार आज पण आम्हा विद्यार्थीच्या प्रतेक्श आत्मविश्वास वाढवत आहे. माझा या तीन महिन्याच्या इंटर्शिप  मध्ये मला  माहिती व जनसंपर्क या कार्यालया आंतरवासिता करते वेळी शासनाच्या बारकाईने प्रसिद्धीचे काम मला पाहता आले. सत्तच्या कामाच्या तान याविभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वर असतो.  कारण शासनाच्या प्रसिद्धी विभाग अनुकल प्रसिद्धी साठी प्रामाणिक हे सर्व कर्मचारी दुमतीने कार्य करत असता.  याची एक बारीक चूक म्हणजे ''शासनाची बारिक चुक " अशीच सर्व़त्र मानली जाते  . पण या विभातील सर्व पदाधिकारी बिनचूक ही कामे  करित  असतात.  माझा 3 महिन्याच्या आंतरवासिता करित असतानी मला प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे  माहिती व जनसंपर्क  संचालक आणि पदाधिकारी आम्हा विध्यार्थाना  लेख लिहण्यासाठी सत्त प्रोत्सान देण्याचे काम त्यांनी  केले. ऐवढेच नव्हे तर आमचे लेख चेक करूण त्यात दुरस्ती करण्याचे सूचना आणि नवनव्या कल्पना ही त्यांनी सुचवल्या.

                मित्रानो आज सांगताना ऐवढा आनंद होतो की,या विभागातील सर्वच अधिकारी यांनी जे तीन महिन्यात प्रेम दिले त्यानी आज मी नव्ह तर इंटर्नशिपच्या प्रत्येक विधार्थी भाराउुन गेले होते. कारण आम्हाला शाषनाच काम म्हणजे असे फक्त खुडच्या तोडने असेच गावी  ऐकले होते. पण आज हे प्रत्येक्षपणे  व व्यक्तीगत हे सर्व काम पाहल्या नंतर शासनाच्या कामाची वास्तविक परिस्थिती कडली. आज शासनाचे काम हे जवाबदारीचे आहे त्यासाठी त्यांना  प्रत्येक वेळी अलर्ट राहावे लागते.  हे तर या ९० दिवसाच्या इंटरशिप मध्ये कळलेच .  पण त्याच बरोबर मोठ्या अधिकारी बरोबर शासनाचे प्रसिद्धीचे काम करण्याचा उत्कृष्ट अनुभव आम्हाला लाभला. हा अनुभव आम्हाला आमच्या पुढच्या वाटचालीत नक्कीच कामात येईल.पत्रकारितेतील विद्यार्थी शिक्षण पुर्ण करूण जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्यात कौशल्य नसल्यामुळे किवा अनूभव नसल्याने त्याना नौकरी मिळत नसते त्यावेळी विद्यार्थीना नौकरी साठी भटकती करावी लागते. पण राज्यसरकारच्या वतिने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात घेण्यात येणाऱ्या आंतरवासिता उपक्रमाने आमच्यसारख्या नवशिक्षित विद्यार्थीना एक व्यास पिठ मिळालेले आहे. आणि यातील घेतलेला अनुभवाने आम्हा  विद्यार्थाना  नोकरी मिळविण्यासाठी एक सजीवनीचे काम करित आहे. त्याच बरोबर आज तंत्रज्ञानाचे जग आहे त्यामुळे बदलत्या काळानुसार शासनाचे प्रसिद्धीचे  क्षेत्र पण खूप बदल घडून आलेला आहे . त्या साठी सुध्या महाराष्ट्र शासानाच्या वतीने मनुष्यबळ विकासासाठी कौशल्य विकासाच्या एक भागच म्हणून अश्या प्रकारच्या इंटर्नशिप  हा उपक्रम सुरु करण्यात आले आहे. यामुळे वि़द्यार्थीना  याच्या भविष्यात  नक्कीच फायदा होणार आहे. 

 

Wednesday, December 7, 2016

देशातील सैनीकांना राजकीय शस्त्र बनवून नका !



"हिंदीत एक म्हणन आहे "दुष्म को कभी कम मत समझो" तरी पण आज आंतकवादी संघटनांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या राष्ट्राला आपले राजकीय पुढारी राजकारणाच्या रीगनात एकामेकाच उकिर काढत लक्ष्यभेदी हल्याच गाजावाजा करीत आहे. स्वताची पाठ  थोपटवुन  घेत आहे पाहिजे तितके नाना प्रकारे बोलल्या जात आहे. जर अशीच परीस्थित राहील तर लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर भारतावर २४ जवान मारल्या गेले त्यापेक्षा ही मोठा स्पोर्ट होऊ शकतो. म्हणून लक्षभेदी हल्ल्या वर  सरकारने उगाच  आंनदउत्सव  व राजकारण  करण्यापेक्षा  सैनिकांना  सुरक्षेसाठी आणि देशाच्या  हितासाठी मंत्राची वर्गशाळा घेणे आवश्यक आहे. 
                                                                                                      देशात मोदी सरकार सत्ते आली तेव्हा पासून देशात राष्ट्रवादाने मोठा वनवा घेतला. पण सर्वघडत असतानाही सीमेवरील आणि कश्मीर मध्ये जो प्रकार घडला हे समजून घेणे गरजेचे आहे. बुरांन वाणीच्या खात्मा केल्या नंतर दहशतवाद्यांची करडी नजर सीमेनजीक कुरापतीचा कट रचण्याची होती. तेव्हा पासूनच सीमा क्षेत्राची सुरक्षा वाढवणे गरजेचे होते. पण सरकार ने काश्मीर घटनेला बारीक लक्ष नव्हतं असे म्हणावे लागेल  पठाण कोट, उरी आणि आता नारगोटा हमला पर्यंत पाहल तर कुठे तरी सुरक्षा  वेवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते. पण कोणी या संदर्भता विचार नाही केला त्यामुळे आज उरी आणि आणि नारगोटा हमले झाले. परिकिय साहेबानी सर्जिकल स्ट्राईक वर पाकिस्तान कोमात गेल्याची भाषा वापरणं योग्य नव्हतंच स्वता आत्मपरिक्ष करण्याची गरज होती. ती पण या नवीन सरकार मध्ये दिसत नाही. आज सिमेवरील सैनीकांना पूर्ण सुरक्षेच्या सुविधा पुरवणे गरजेचं आहे. कारण ज्याप्रकारे मोदी सरकार स्मार्ट सिटी, डिजीटल इंडियाचा गोष्टी करण्यापेक्षा देशा अंतर्गत शेतकऱ्याना आणि सीमेवरील सैनीकांना स्मार्ट बनविणें आवश्यक आहे. फक्त त्यांना मरणोत्तर वीर पुरस्कार जाहीर केल्याने चालणार नाही. तर त्यांना त्यांच्या कार्याविषयी स्मार्ट बनवावेच लागेल. मागील काळात महाराष्ट्रातील पुलागाव येथील सेनिकांच्या शस्त्र साठेत अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमानात हानी झाली होती. ते पण त्यात नेमकं कारण काय यांच्या सुध्या आज पर्यंत मागोवा लागला नाही.
                                                                                 सीमा सुरक्षा हा एक देशातील एक स्ववेदनशील विषय आहे. यावर उगळ चर्चा करणे चुकी चे आहे. पण सत्त्ते असलेल्या सरकारला याविषयी गंभीरता बाळगणे आवश्यक आहे.  भारताच्या लक्षभेदी हल्ल्या नंतर काँग्रेस आणि आम आदमी  याविरोधी पक्षा कडून मोदी सरकारवर जो हल्ला झाला आणि थेट लक्षभेदी हल्ल्याचे विरुद्ध  पुरावे मागण्यात आले. त्यावरून जे राजकारण झालं ते पाहण्यासारखेच  आहे. आपली सर्वप्रथम चूक म्हणजे लक्षभेदी हल्ल्या वरून प्रसार माध्यमावर एकमेका पक्षावर चिखल फेक करत येवढे मग्न झाले होते की, पाकिस्तानने पण प्रसार माध्यमातील लोकांना सिमेवर वर जाऊन भारता कडून लक्षभेदी हल्ला न झाल्याचं पष्टीकर देणे सुरु केले होते. पण या घटने अगोदर आपलं आत्मपरिक्ष केलं असत तर ते उत्तम झालं असत कारण लक्ष भेदी हल्ल्या नंतर भारताचे जे 24 जवान मारल्या गेले. त्यांना आज आपण वाचवू  शकलो असतो. त्याच प्रमाणे आज सरकार देशभक्ती आणि देश प्रेम या गोष्टीत  इतकी धुंद दिसते की आपल्या जवाबदारीच आणि वास्तविक परिस्थितीच भान नसल्याचं मनावे लागेल. उगाच सैनीकांच प्रश्नाच राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नका तर त्याच्या सुरक्षा सुविधा वाढवण्यावर आज लक्ष देणे त्यात भर घालणे सरकार ला आवश्यक आहे.
                                                                                                     आज केंद्र सरकार ने 7 वेतन आयोग लागू करण्यात आले आहे. पण त्याच्या फायदा मोठे अधिकारी यांनाच होताना दिसतं आहे. जे सीमेवर देशाची सुरक्षा करीत अहोरात्र उभे  आहे त्यांना मासिक वेतन 20 हजार रुपये त्यांत पण त्यांच्या टँक्स कपात केली जातात. म्हणून आज सैनीकांना आपल्या हक्का साठी  सरकारला विचारणा करण्याची आणि आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी देशातील सेनिकांच्या  आदर आणि सन्मान  देण्याचा गोष्ट आपल्या भाषणातून देशातील नागरिकांना सांगीत असतात पण सैनीकांचे आज काय प्रश्न आहे. यावर मोन बाळगणारी सरकार कधी चर्चा  सुद्धा करत  नाही असेच बोलावे लागेल. आपल्या देशात “आयएसआय” सारख्या  दशतवादी संघटना  देशातील शिक्षित तरुणा फुस लावण्याचा कट रचण्याचा प्रयत्न करीत असल्याच  घटना आपल्या कानावर येतच आहे. त्यामुळे  देशच्या सीमा सुरक्षा आणि देशा अंतर्गत सुरक्षा वाढने गरजेचं आहे. त्याच बरोबर देशाच्या जनतेची सुरक्षाची जवाबदारी देशातील सिमेवर सैनीकांची आहे तर त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी सरकारची आहे हे  भान विसुन चालणार नाही. त्यावर उगाच विरोधी पक्षा उत्तर देण्या पेक्षा आणि स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडिया घोषणाबाजी  करण्यापेक्षा  देशाच्या  सुरक्षा वेवस्था स्मार्ट  बनविणे आज  आवश्यक आहे.

नितीन बिनेकर  
मो.९९७०४२०७३६