Saturday, October 21, 2017

सचिन मित्रा......

सच्याची आणि माझी भेट मंत्रालयातली....परवा पोट्ट्याचा वाढदिवस होता....वयाची तिशी गाठणारा व सोशल मीडियाच्या  विश्वात  रमणारा हा माझा मित्र अगदी मनाचा 'सच्चा'.... खूप दिवसापासून त्याच्यावर लिहीन म्हणत होतो पण शक्य झालं नव्हतं. आज माझ्या बीझी शेड्युलमधून वेळ काढून त्याच्यासाठी तोडक्या मोडक्या वैदर्भीय शब्दात लिहावंसं वाटलं.... मला माहीत आहे की, माझे हे शब्द त्याच्या मैत्रीसाठी पुरेसे नाहीत. मुंबईत आल्यापासून एखाद्या सावलीसारखा माझ्या सोबत असणारा फक्त तूच रे भावा.... मंत्रालयात काम करित असताना पुष्कळांशी पक्की, जिगरी दोस्ती झाली.. कित्येकांनी आमच्या जोडीला 'भुरड' पाडण्याचासुद्धा प्रयत्न केला पण आम्ही जावा-भावासारखे राहत गेलो. माझ्यासाठी तो एक चांगला मित्रच नव्हे तर  एक मोठा भाऊ आहे... एक डॉक्टर.... एक मार्गदर्शक... एक कौन्सिलर आणि एक गुरु बनून तो सदैव सोबत राहीलाय. प्रत्येकवेळी माझी काळजी घेणार फक्त तोच आहे. नव्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसारखे आम्ही नित्यनेमाने रोज रात्री एकमेकांना फोन करित असतो, एकमेकांची काळजी घेत असतो. परवा हॉस्टेलवर एक सहकारी मित्र म्हणाला, भावा...! तू केव्हा बदलला रे ? मी विचारलं, कारे..? तर म्हणाला, तू खूपदा रात्री कोणाबरोबर बोलत असतो...घ्या..! आता मित्राबरोबर बोलणं सुद्धा त्याला लफडं वाटते..असो....सच्याच्या  वाढदिवसादिवशी तो खूप खुश होता... जणू काही तो पुन्हा लहान झालेला. त्या दिवशी आमच्या प्लॅन होता की रात्री जेवण करायला बाहेर जावं पण मुंबईच्या पावसाने आमच्या प्लॅनला फुल-स्टॉप लावला.... धोधो पाऊस असताना मी 'सच्याला' माझ्या हॉस्टेलवर घेऊन गेलो. त्याच्या वाढदिवसादिवशी त्याला मी वरणभात जेवू घातलं. त्याकरिता मित्रा मी दिलगिरी व्यक्त करतो.....सच्या मुंबईत आल्यापासून गावच्या मंडळाच्या खोलीत राहतो. 'पायमोळून' झोपतो. अत्यंत बिकट अवस्थेत तो मुंबईत स्ट्रगल करित आहे. माझ्या चर्चगेटच्या हॉस्टेलवर मुक्कामाने आल्यावर मी त्याला शांतीनं झोप घेत्यांनी पाहलं...आणि रात्री झोपतानी त्याच्या मुखी एकच सूर होता तो म्हणजे, मला मोठं व्हायचं आहे. तो मला नेहमी त्याच्या भूतकाळाविषयी सांगतो. सामाजिक जीवनापासून त्याच्यावर झालेले आरोप आणि त्यामुळे त्याच्या दुरावलेल्या प्रेमाविषयी तो खळखळणाऱ्या झऱ्यासारखा बोलत राहतो....पण एवढं 'भोगमांन' भोगू आलेल्या या सच्च्याच्या  चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य असते. काल त्याने लिहलेल्या प्रत्येक पोस्टला सोशल मीडियावर लाईक, कंमेंटच्या माध्यमातून शुभेच्छाच्या वर्षाव होत होता. 'डिट' (दृष्ट) लागेल अशी त्याची लेखणी आहे पण त्याचा तिळभर त्याला गर्व नाही. एकदम शांत-संयमी आणि गरिबीची जाणं असणारा हा माझा मित्र आहे.  मंत्रालयात त्याचा स्वभाव एकदम 'बिंदास', हसमुख पण तेवढाच भावनिकही.... पोटाच्या भूखेने तो आमच्याबरोबर काम करतोय नाहीतर त्याचा मार्ग वेगळा आहे. त्याची प्रतिभा खूप मोठी आणि स्वप्नेसुद्धा गगनाला भिडणारी आहेत.  या चाकोरीमध्ये अडकून पडताना एखाद्या नवजात पिल्यासारखी त्याची अवस्था झालीय पण हार न मानता नव्या उमदीने तो झगडत आहे....दर रविवार आणि शनिवारी तो कल्याणला म्हणजे बहिणीकडे जात जातो आणि सोमवारी न चुकता माझ्यासाठी ताईने बनविलेला 'टिप्पीन' घेऊन  येतो....सच्ची जसा भावनीक तशी त्याची  बहिणसुद्धा भावनिक आहे, हे मला 'टिप्पीन' खाताना जाणवलं कारण तो नुसता भाताचे 'डल्ले' गिळतो आणि माझ्यासाठी मात्र पोळीभाजी घेऊन येतो. जेवण करताना सदैव आपल्या बहिणीविषयी बोलत असतो. ते ऐकून माझ्या  डोळ्यातून अलगद  पाणी येतं कारण मला सख्खी बहिण नाही... सचिनची मुंबईत काळजी घेणारी तीच एक माउली आहे. पण ती ताई माझ्यासाठी जो 'टिप्पीन' पाठवते त्यामुळे मला थोडं का होईना बहिणीचं प्रेम मिळतं. मंत्रालयात आमची जोडी म्हणजे फेमस जय-वीरूची म्हणावी लागेल. दररोज माज न करता उत्तर भारतीयाच्या टप्परीवर बसून ३५ रुपयाची थाळी खाणारे आम्हीचं...मी पूर्ण शाहाकाहारी असून सच्च्या मांसाहारी आहे पण कधी तक्रार न करता माझ्यासाठी तो शाकाहारी झाला. जेवत असतानी तो विदर्भय हिंदी बोलतं असतो....  
                       "क्या बे लवकर लवकर खा बे .... सर बोबले गे".... मला हसू येते....आणि लगेच तो बोलतो "अपनी हिन्ही अच्छी होय रलय" भावाचं हिंदीवर आणि खास म्हणजे विदर्भातील लोकांवर लय प्रेम दिसते.... कधीमधी म्हणतो, 'क्या बे साले तेरे विदर्भ के लोग तेरे ही जैसे नगीने होते है.... क्या ?' त्याचा हा प्रश्न पाहून मी 'लालभड़क' होतो पण त्यावर तो हसत म्हणतो, 'साले तू मेरा सबसे अच्छा दोस्त है' भावाचं वाचन म्हणजे अफलातून, त्याच्यामुळे मला वाचनाची सवय लागली.... आमच्यासाठी मंत्रालयातील पहिला पगार म्हणजे खूप महत्वपूर्ण होता पण आम्ही तो पगार स्वतःच्या मेकपवर खर्च न करता 'जातियनं' लायब्ररी लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकूण ५ हजार रुपये लागत होते. मला कधीही एवढे पैसे खर्च करण्याचा अनुभव नव्हता आणि ते करण्याच्या मनस्थितीतही नव्हतो पण भावाच्या जिद्दीसमोर मीपण नतमस्तक झालो. दुसऱ्याच दिवशी आईला फोन लावला. या सत्यकर्मास आईने लगेच होकार दिला. मित्रा..! तू दिलेल्या आत्मविश्वामुळे मी हे साध्य करू शकलो नाहीतर ते शक्य झाले नसते.... सच्याला मी माझ्या मनातली अस्वस्थता शेअर करतो तेव्हा मला धीर देण्याच्या ठेका जणू काही त्याने घेतलाय असं वाटते, म्हणतो (बे साल्या सर्व ठीक होईल)  मंत्रालयातील या काळात खूप चांगले आणि वाईट अनुभव आले. पुष्कळ लोकांनी माझा भाषेवर, राहणीमानावर टिप्पणी केल्या पण  सच्च्याने माझ्या विदर्भीय भाषेवर लय प्रेम केले. या काळात माझ्यावर त्याने चक्क तीन ते चार लेख लिहले. मी तर त्याचे हे उपकार फेडू शकत नाही. फक्त या निराश झालेल्या मनाला आधार फक्त तूच दिलास....तूच मला क्षणोक्षणी हसवत राहिलास.. मित्रा तूझं माझ्या आयुष्यात येणं मला नवा जन्म देऊन गेलं .... बस, इतकचं मित्रा..! तुझ्यावर बोलण्यासाठी शब्दसुद्धा अपुरे पडत आहेत... 
नितीन बिनेकर

पत्रकारिताची वाट दाखवणारी ताई

मला पत्रकारिताची वाट दाखवणारी..प्रत्येक गोष्टीत समजून सांगणारी......नागपूर मध्ये पत्रकारिताच्या अभ्यासात सहकार्य करणारी...ती म्हणजे माझी कविता ताई..दिवाळीच्या दोन दिवसापूर्वी तिची माझी भेट मंत्रालय परिसर मध्ये झाली... नोकरीचा कामा निमित्य ते मुंबईत आली होती... आमच्या या भेटीमुळे जाळूक लागलेल्या आमच्या कॉलेजच्या आठविनी पुन्हा एकदा ताजा झाल्या. आमच्यां जुन्या आठवणी दोघांच्या मनाला पुन्हा हसवून गेलं तिचा हसारा चेहऱ्यावर खूप दिवसांनी बघून माझा मनाला खूप बर वाटलं... 
             या भेटीत 4 वर्षी पूर्वीची कविताताई आजची  कविता ताई मध्ये खूप अंतर मला जाणवतं होत.....कविता मध्ये पूर्वी पेक्षा खूप बदल झालेल्या होत... तिच्या विचारात खूप सकारात्मकता होती. लढण्याची खूप जिद्द तिच्या डोळ्यात दिसत होती...आणि मला स्वतःच्या पायावर उभ राहायचं आहे... असे कडक उदगार तिच्या मुखातून निघत होते...वयाची ३३ गाठणारी हि माझी कविता ताई तिच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती. चार बहिणीमध्ये ती सर्वात लहान आहे. वडिलांच्या पेंशन वर संपूर्ण कुठूबाच्या गाडा हाकलणारी ती माझी कविता ताई.... कवितांच्या तिन्ही बहिणीचं लग्न झालं... आपल्या आपल्या संसारात ते मग्न झाले होते .... आणि आमची कविता.... एका साप्ताहिकात मध्ये मोडक्या तोड्याक्या २ ते ३ हजार रुपयात पगारात काम करत आहे.. ती एक स्वता पत्रकार आहे. सोबतच पत्रकारिता क्षेत्रातील व्हिडीओ एडिटिंग पासून ते फोटो शॉप पर्यंतचे संपूर्ण कॊशल्य तिच्या अंगात असून सुद्धा आता पर्यंत तिला योग्य ती संधी कधी ही मिळालीच नाही... आणि जे मिळाली तर फक्त ते तुटपुंजी पगाराची नोकरी.... मी एकेकाळी नागपूर विद्यापीठामध्ये जर्नलिझम पदवी करत होतो. तेव्हा माझा एक वर्ष कविता ताई सिनियर होती. पण कधी हि तीळ भर सुद्धा गर्व न करता माझा सारख्या बँक बैचेस मुलांना सरळ हातानी मदत करायची. तिच्या स्वभाव एकदम मनमोकळा हसमुख होता. कविता ताई माझा सदैव आत्मविश्वास वाढवाची. कारण त्यावेळी मी ग्रामीण भागातून थेट नागपुर युनिव्हर्सिटी कैम्पसमध्ये उडी घेतली होती. पण त्यावेळी माझंत खूप सारे न्यूनगंड होते. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसात माझी बूझाळल्या प्राण्यासारखी अवस्था झाली होती. माझा या अवस्थेतून बहार निघण्याकरिता मला तीच नेहमीचं सहकार्य लाभलं...तिने पत्रकारिता अभ्यास क्रमाच्या स्वतःच्या काढलेल्या नोटस मला दिल्या.  आज पण मी सदैव ती नोटस जपून वाचत असतो. त्याकरितां तुझ मनापासून खूप धन्यवाद ताई..... या भेटीत ते मला तिच्या पत्रकारिताच्या क्षेत्रातला खूप वाईट अनुभव सांगत होती. कविता आजच्या पत्रकारिताचीच्या खडतळ प्रवासातून पुढे जात असताना तिची जिद्द बघून मला तोंडभरून तीच कोतूक करावंसं वाटत होतं....  आज माझा अवतिभोती आवरणाऱ्या पुरुष पत्रकारांची घरची परिस्थिती काय त्यांच्या समस्यांना काय यांचे चटके मला मागील तीन वर्षांपासून नागपूर आणि मुंबई मध्ये बसत होते. कारण मी पण स्वता नागपूर मध्ये पत्रकारिताच्या क्षेत्रात कार्यरत होतो...आज पत्रकारितेल्या भारतीय समाजाच्या चोथा स्तंभ मानल्या जाते. लोकांना न्याय देणारे, दिन-दुबळ्या घटकांच्या समस्यां उचलून धरणारे..आमचे निर्भीड व हाडा मांसाचे पत्रकार आज आपल्या समस्यांवर गप्प व शांतचं बसत असतात.....कारण आवाज उठवला तर....त्याची पोटाची भाखर निसटून जाईल...यांची भीती त्यांच्या सदैव मनात असते....मित्रांनों आज मोजक्या उच्चवर्णीय लोकांच्या अधिपत्याखाली आजच्या नवतरुण पत्रकार चेंदल्या जात आहे.... आजच्या पत्रकाराच्या  शब्दना बाजार तीळभर सुद्धा किंमत राहिलेली नाही. त्याचे शब्द मोडक्या तोडक्या रुपयात विकले जातं आहे....याविषयी इथे बोल बर नाही....पण आमची कविता ताईला पण या परिस्थितीची झडं बसली असावी असं मला तिच्या बोलण्यावरून मला प्रखर पणे जाणवतं होतं.....
           कविता एक मुलगी असून वयाच्या ३३ वर्षी जिद्दी ने आपल्या हितभर पोटासाठी आणि आपल्या माताऱ्या आई वडिलांच्या जाण्यापूर्वी स्वताला सिद्ध करून दाखविण्यासाठी तिची धडपड सुरु आहे...... ती पत्रकारिता क्षेत्रात योग्य ती संधी शोधत आहे.त्याचं बरोबर इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास सुरू आहे....तिच्या बरोबर बोलत असताना तिच्या वेदना आज मी शब्दात सुद्धा व्यक्त करता येत नाही ... ती बिनधास्त बोलत होती आणि आपली संपूर्ण परिस्थिती फटाफट मला सांगत होती..... पण मी गप्पचं बसून होतो..... फक्त तिला मी धीर देत होतो.....  एकेकाळी  माझा नागपूर मधल्या महाविद्यालयीन जीवनात पासून पार्ट टाईम जॉब पर्यंतच्या प्रवासात हिचं ताई मला धीर देत माझा आत्मविश्वास वाढवत असायची .... पण आज मला  तिच्या आत्मविश्वास वाढवण्याची वेळ आली होती.....ती आज गंभीर दिसत होती....  मी थोड का होईंना तिच्या आत्मविश्वास वाढवत होतो .... कविता ताई सारख्या आज खूप मुली आपल्या परिस्थिती लढतांना मुंबईत पाहत होतों.... आजच्या बेरोजगारीच्या राक्षसासमोर शिक्षित तरुण मागें पडताना दिसतं आहे. प्रत्येक क्षेत्रा स्त्रिया-पुरुष समानतेची दरी कमी झाली. हे मान्य पण होय आप जेवढं शिक्षित झालों तेवढं कमकुवत सुद्धा झालों. कारणा शिक्षणा बरोबर आपल्या संधी मिळत नाही. प्रत्येक वेळी आपल्या कॊशल्याच भामट्या जगातील  ठेकेदार कवळी मोलाची बोली लावंतांनी बघत आहे. पण कविता न हार मानता आपल्या कॊशल्याचा जोराव लढण्याची जिद्द तिच्या नजरेत मला दिसतं होती. तिची हि जिद्द तिला एक दिवस खूप पुढे नेणार आणि भविष्यात तिची हि जिद्द खूप सारख्या मुलीला नवीन चैत्यन आणि बळ देणार ठरणार आहे.... कविता ताई तुझा या जिद्दीला माझा सलाम तुझा पत्रकारिताच्या पुढील वाटचालीला माझा कडून शुभेच्छा...आम्ही तुझा पाठीशी खंबीर पणे उभे आहोत...असा मी  विश्वास देऊन आम्ही निघून गेलो.....
नितीन बिनेकर

Wednesday, January 25, 2017

मुंबई बनाती है इंसान को मज़बूत....................


आमची मुंबई, रात हो या दिन, सुबह हो या शाम मुंबई में लोंग  हर पल एक नए जोश के साथ दौडते नज़र आते है। इस शहर की सड़के रातो में भी गुलज़ार रहती है।  सपनो के इस शहर में हर रोज़ सैकड़ो लोग आँखों में सपने लिए आते है। आसमान  की बुलंदियों पर अपना नाम लिखने की चाहत दिल में लेकर आनेवाले इन अंजान मुसाफिरों का मुंबई में  खुले दिल से स्वागत करती है। इस शहर के लिए कहा जाता है कि एक बार जो यंहा आ जाता है, वो फिर लौटकर नहीं जाता। मुंबई से अनजाने मुसाफिरों के इस रिश्ते के पीछे मुंबई की ज़िंदादिली है। भले ही यंहा आनेवाले लोगो को आते ही शहर में काम ना मिले, रात फुटपाथ पर सोकर गुजारनी पड़े, लेकिन एक बार जिसने मुबंई की इस अग्निपरीक्षा को पार कर लिया। फिर वो कभी पीछे मुड़कर नहीं देखता। ऐसे न जाने कितने ही लोग है जो मुंबई में आएं और यही के होकर रह गए। गुजरे जमाने के कई फिल्मी सितारो ने सफलता की बुलंदियों को छूने से पहले कई राते मुंबई के फुटपाथ पर काटी है। दौड़ता भागता ये शहर इंसान को इतना मज़बूत बना देता है कि जिंदगी कि हर मुश्किल को वो हँसते- हँसते  पार कर जाता है।

नितिन बिनेकर 
                                    
                                 

ग़रीबी महापाप..........................

आज में अपने देश की, ग़रीब लोगों की परिस्थित को देखतो हूं तो बहुत हताश हो जाता हू। क्या पत्ता लोगो की इनसानीयत क्या मरगी ? क़्या लोग अपने स्वार्थ के चक्कर में अपने अंदर की इंसानियत को खत्म कर दिया है क्या गाव के और शहरों के लोगो की ग़रीबी मिट चुकी है क्या लोगों को दो वक्त का खाना चाहिये औ शिक्षा मिल रही है क्या विकलांगों की तकलीफे खत्म हो गयी क्या किसानों  की आत्म हत्या थम गयी है आज  देश को आझाद हुवे कुल 70  साल पूरे हुवे है।  लेक़िन आज भी देश मे इन समस्याओं का निराकरन नही हुआ है। तब भी देश मे ऐसी ही परिस्थिति थी और आज  भी वैसे की वैसी ही है। 

देश की सरकार डिजीटल इंडिया ओर स्मार्ट सीटी के झुटें सपने भोली जनता को दिखा रही है। जो की, वास्तिविकत परिस्थिती से कुछ और ही है दोस्तो मेरी  इस पर लिखने की कोई मानसिकता नहीं थी। पर मैंने अपने देश में रोतेबिलगते जर्जर हालात मे जी रहे उन भिखारी और अपाहिज लोगों के बच्चो को उन  स्मार्ट सीटी मे  देखा है। गरीब लोगो की हालात देख कर ऐसा लगता है कीआज स्मार्ट सीटी और डिजिटल इंडिया का अभियान कूछ काम का ही नही है। दोस्तों गरिब और मंजदुर लोगो को दो वक्त की रोटी रहने को मकान और अच्छी शिक्षा मिल जाय इतना ही काफी है।
                                     
सरकार की डिजिट इंडिया की  निति सब झुट है जिसकी सच्चाई आप अपने जीतीजागती जींदगी मे खुद देख रहे है। हाल ही में ओडिसा में एक आदमी के पास पैसे नहीं होने की वजह से अपनी मृत पत्नी का शव अपने कंधो पर उठाकर १२ किलो मीटर ले जा ना पड़ा है । तो वही इंदौर के रतनगढ़ के गाव में ही पत्नी के अंतिम संस्कार के लिए लकड़िया खरीदने को पति के पास पैसे नहीं होने की वजह से  समशान में उसे लकड़िया नहीं दी गई। मजबूरन इस गरीब को अपने पत्नी का अंतिम संस्कार कचरा जलाकर करना पड़ा है। यह खबर आप लोगो ने टीवी न्यूज चैनलो में अखबारों में देखी और पढ़ी ही होगी। जिससे पता चलता है की गरीब लोगो आज कैसे जी रहे है। यह दोनों घटना भारत की गरिबी मे जी रहे लोगो की सच्चाई पेश करती है। 
 आज देश को आझाद होने को कुल 70  साल जरूर पुरे  हुवे है। पर आज भी देश मे भुकमरीबेरोजगारी, जैसे अनगिनत समस्या से जनता को सामना करना पड़ रहा है। देश के युवाओ को रोजगार नहीं है। देशने शिक्षा क्षेत्र में जरूर क्रांती की है। पर ओ भी पुंजिपतियो के हित के लिये जिसका कोई फायदा ही नही. क्युकी आप को पता ही होगा की  एक इंजीनियर को निजी कॉलेज में कितनी  तनखा मिलती है जितनी बच्चे को स्टडी मटेरीयल होता हे ना बस उतनी।
आज भी देश मे लोगों की मुलभूत सुविधा के अभाव मे देशवासी जी रहे है। कपडा-रोटी ओर मकान यह भारत के हर नागरिकों का प्राथमिक अधिकार है। पर आज लोगो को दो वक्त की रोटी-छोड दो साहब पहनें के लिए कपड़ा ओर रहने के लिए ठींकठाक मकान भी नसीब नही हो रहा है। जिसके चलते हर भारतीय अपने जरुरोतों के लिए जो काम मिला वहकर रहे है। यह बात अशिक्षित लोग़ ही नही तो शिक्षीत बेरोजगार युवा भी करते नजर आ रहे है। आज आप देख सकते हो की, सरकारी नौकरी में कैसी मारा-मारी शुरू है। आजकी युवा पिढी का ज्यादा रुची सरकारी नौकरी पर ही होती है। इस की वजह आप को पताही है दोस्तों वास्तवीक्ता देखी जाय तो आज के युवाओ को ऐसी नौकरी नही करना चाहते पर बेरोजारी डर से और निजी कंपनी की पैसा बचाव लॉबी से तंगआकर लोग़ सरकारी नौकरी करना चाहते है। साथ ही हर व्यक्ति सुरक्षित झोन में रहना आज की परिस्थिती से उचित मानते है।
     आज हर स्मार्ट सीटी के तर्ज पर भाजप सरकार ने स्मार्ट सीटी का बिगुल फ़ूक दिया है और स्मार्ट सी टी के शहरों की सूची भी जाहिर की है। पर सरकार को यह नही दिखता की अपने स्मार्ट सीटी मे भी भिखारियो की संख्या कितनी बढी है।  नाही कोई इसविषय पर चर्चा करना चाहता है। नाही कोई इस पर बहस करता हे  क्युकी सब को पत्ता होता हे की " भिखारी नाही इस राज्यका होता हे" "ना उस राज्य का होता है" नाही उसका कोई युनियन होता है जिसके चलते राजनेतिक पार्टियों को उन लोगों का कोई फायदा नही होता. जिससे उनकी चिखे सुनने वालाभी कोई नही है ओर जो होता हे  तो सिर्फ रेलवे स्टेशन या गलीचौहारे पर बैठे भिकारियों को रुपये  या होगी उतनी भिक्षादेकर निकल जाता है  पर कोई ऐ नही सोचता की भारत को भिकारी मुक्त और बेरोजागारी मुक्त करना चाहिये
          
दोस्तो में आप को बता देता हू की कुछ ऐसी संस्था है। जो अपना समाज के प्रति दायित्व समझकर मंदत करने के लिए आगें आरही है। जिसमे नागपुर की उपाय संस्था फूट पाथ पार रहने वाले गरिब मजदुर पेशा लोगो के बच्चो  को पढा रही है। इस संस्था में जुड़े युवक और युवतियां हॉयर एजूकेशन के है। साथी ही  ऐसी अनगिनत संस्था है जो की अपना कोई स्वार्थ के बिना कार्य कर रही है। दोस्तो कभी आप ने रेलवे स्टेशन पर "अपाहिज लोगो को गाना गा कर अपनी भूक मिटाने के लिये लोगो की मदंत मांगते देखा होगा" तो कोई विकलांग और बुर्जुग लोगो कुछ चिजे बेचकर अपना गुजारा चलाते हुवे भी देखा होगा। और आप में से कोई लोगो उन्हें  मंदत भी की होगी। पर अभी मंदत नहीं तो इसकी जड़ खोजने का वक्त आ गया है। आज इन्ह  भिकारी और विकलांग लोगो  ज्यादा तादात स्मार्ट सिटी और मेट्रो सीटी मे ही है। दोस्तो आज अपन फिल्मी गानों के कार्यक्रम मे बेफसुल पैसा उडाते है पर कोई अंधा व्यक्ति गाना गाकर अपनी रोजी रोटी कमाता होगा तो उसे क्या देते हो ?
    हर नयी सरकार भारत मे बेरोजगारी किसान आत्म हत्याभुकमरी  और गरिब जैसे मुद्दे को लेकर चुनकर आती है। पर जिसके बाद नाही यह समस्या का निराकर तो नहीं होतो भाईसाहब बल्कि उसमे व्रुद्धि जरूर होती है। देश मे हर राजनैतिक पार्टिया विकास की झूटी बाते जरूर करती है और जब चुन कर आने के बाद पूंजीपतियों का विकास और खुदका विकास पर ज्यादा ध्यान देता है। इस वास्तविक परिस्थिति पर जितना लिखेगे उतना कम ही है । क्यूकी देश में  पढ़े लिखे लोगो होते तो आज इस विषय पर जरूर बहस  होती ओर सरकार उत्तर देना होता।  साधार व्यक्ति आज अपनी समस्या से इतना घिरा पढ़ा हुआ है  की, उसकी इस विषय  पर आज बात करने की मनस्थिति नहीं रही  है। क्युकी उसकी वर्तमान की जिंदगी में काफी  समस्या रहती है। खेर आज मिडिया वालो को भी पैसो की स्टोरी होनी होती है। जिससे कंपनी को फायदा हो सके लेकिन हमारे  भिकारीविकलांग भाईयों की और से कुछ नही मिलता जिससे यह विषय उन्हके लिये मामुली हो चुका है। जिससे पता चलता हे की आज गरिबी होना कितना  महापाप हो गया है...............
नितिन बिनेकर
मो. ९९७०४२०७३६  
( दोस्तों मैंने अपने विचार इस ग़रीबी महापाप इस  ब्लॉगर  पर अपने शंब्दों में रखे है।  इस विषय से किसी की  भावनाओं को ठेच पोह्ची होगी तो मुझे शमा करे / हां...... इस में कुछ गलतिया भी होगीतो  )  

Sunday, December 25, 2016

९० दिवसाचा इंटर्नशिप उपक्रमाने विद्यार्थीना मिळाले नवीन आत्मविश्वासाचे बळ


राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाल विभागाने पत्रकारितेच्या विद्यार्थांसाठी ३ महिन्याच्या अभिनव इंटर्नशिप  उपक्रमाला सुरूवात करून राज्यातील पत्रकारितेच्या विद्यार्थांना नवे आत्मविश्वासाचे बळ दिल आहे. या आंतरवासिता करित असताना   माहिती व जनसंपर्क महासंचालनाल एक कर्मचारी म्हणून काम करण्याची मनमोकळी संधीही विभागा कडुन देण्यात आली. त्याबद्दल  मी, मनापूर्वक सर्व आंतरवासियाच्या वतीने विभागच्या आभार मानतो.
                                                                                                                     मी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आंतरवासियाच्या जाहिरात वाचली आणि थेट मी गावातून सरळ मुंबई गाठली. माझा सारख्या एका ग्रामीण भागातील विद्यार्थीला माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागा कडून मिळालेल्या प्रतिसाद बघून मी, फार भाराऊन गेले होते. कारण माझा साठी मुंबई काही नवीनच कल्पना होती. मी या मायावी नगरी आणि मंत्रालय याबद्दल  फक्त टीव्ही आणि वृत्तपत्रात पाहले व वाचले होते.  ते पण मला प्रत्येक्षात  या ९० दिवसाच्या इंटर्नशिप  करते वेळी अनुभवता आले.  माझा इंटर्शिपच्या पहिला दिवसा पासून तर शेवटच्या दिवसापर्यत मला एक गोष्ट खूप मनाला भिडली ती म्हणजे महासंचालक सरांनी  आम्हाला म्हणले की तुम्ही  इंटर्शिप विद्यार्थी म्हणून नाही तर एक विभागच्या कर्मचारीच आहेस असे. त्यांचे हे उद्गार आज पण आम्हा विद्यार्थीच्या प्रतेक्श आत्मविश्वास वाढवत आहे. माझा या तीन महिन्याच्या इंटर्शिप  मध्ये मला  माहिती व जनसंपर्क या कार्यालया आंतरवासिता करते वेळी शासनाच्या बारकाईने प्रसिद्धीचे काम मला पाहता आले. सत्तच्या कामाच्या तान याविभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वर असतो.  कारण शासनाच्या प्रसिद्धी विभाग अनुकल प्रसिद्धी साठी प्रामाणिक हे सर्व कर्मचारी दुमतीने कार्य करत असता.  याची एक बारीक चूक म्हणजे ''शासनाची बारिक चुक " अशीच सर्व़त्र मानली जाते  . पण या विभातील सर्व पदाधिकारी बिनचूक ही कामे  करित  असतात.  माझा 3 महिन्याच्या आंतरवासिता करित असतानी मला प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे  माहिती व जनसंपर्क  संचालक आणि पदाधिकारी आम्हा विध्यार्थाना  लेख लिहण्यासाठी सत्त प्रोत्सान देण्याचे काम त्यांनी  केले. ऐवढेच नव्हे तर आमचे लेख चेक करूण त्यात दुरस्ती करण्याचे सूचना आणि नवनव्या कल्पना ही त्यांनी सुचवल्या.

                मित्रानो आज सांगताना ऐवढा आनंद होतो की,या विभागातील सर्वच अधिकारी यांनी जे तीन महिन्यात प्रेम दिले त्यानी आज मी नव्ह तर इंटर्नशिपच्या प्रत्येक विधार्थी भाराउुन गेले होते. कारण आम्हाला शाषनाच काम म्हणजे असे फक्त खुडच्या तोडने असेच गावी  ऐकले होते. पण आज हे प्रत्येक्षपणे  व व्यक्तीगत हे सर्व काम पाहल्या नंतर शासनाच्या कामाची वास्तविक परिस्थिती कडली. आज शासनाचे काम हे जवाबदारीचे आहे त्यासाठी त्यांना  प्रत्येक वेळी अलर्ट राहावे लागते.  हे तर या ९० दिवसाच्या इंटरशिप मध्ये कळलेच .  पण त्याच बरोबर मोठ्या अधिकारी बरोबर शासनाचे प्रसिद्धीचे काम करण्याचा उत्कृष्ट अनुभव आम्हाला लाभला. हा अनुभव आम्हाला आमच्या पुढच्या वाटचालीत नक्कीच कामात येईल.पत्रकारितेतील विद्यार्थी शिक्षण पुर्ण करूण जेव्हा निघतात तेव्हा त्यांच्यात कौशल्य नसल्यामुळे किवा अनूभव नसल्याने त्याना नौकरी मिळत नसते त्यावेळी विद्यार्थीना नौकरी साठी भटकती करावी लागते. पण राज्यसरकारच्या वतिने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात घेण्यात येणाऱ्या आंतरवासिता उपक्रमाने आमच्यसारख्या नवशिक्षित विद्यार्थीना एक व्यास पिठ मिळालेले आहे. आणि यातील घेतलेला अनुभवाने आम्हा  विद्यार्थाना  नोकरी मिळविण्यासाठी एक सजीवनीचे काम करित आहे. त्याच बरोबर आज तंत्रज्ञानाचे जग आहे त्यामुळे बदलत्या काळानुसार शासनाचे प्रसिद्धीचे  क्षेत्र पण खूप बदल घडून आलेला आहे . त्या साठी सुध्या महाराष्ट्र शासानाच्या वतीने मनुष्यबळ विकासासाठी कौशल्य विकासाच्या एक भागच म्हणून अश्या प्रकारच्या इंटर्नशिप  हा उपक्रम सुरु करण्यात आले आहे. यामुळे वि़द्यार्थीना  याच्या भविष्यात  नक्कीच फायदा होणार आहे. 

 

Wednesday, December 7, 2016

देशातील सैनीकांना राजकीय शस्त्र बनवून नका !



"हिंदीत एक म्हणन आहे "दुष्म को कभी कम मत समझो" तरी पण आज आंतकवादी संघटनांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या राष्ट्राला आपले राजकीय पुढारी राजकारणाच्या रीगनात एकामेकाच उकिर काढत लक्ष्यभेदी हल्याच गाजावाजा करीत आहे. स्वताची पाठ  थोपटवुन  घेत आहे पाहिजे तितके नाना प्रकारे बोलल्या जात आहे. जर अशीच परीस्थित राहील तर लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर भारतावर २४ जवान मारल्या गेले त्यापेक्षा ही मोठा स्पोर्ट होऊ शकतो. म्हणून लक्षभेदी हल्ल्या वर  सरकारने उगाच  आंनदउत्सव  व राजकारण  करण्यापेक्षा  सैनिकांना  सुरक्षेसाठी आणि देशाच्या  हितासाठी मंत्राची वर्गशाळा घेणे आवश्यक आहे. 
                                                                                                      देशात मोदी सरकार सत्ते आली तेव्हा पासून देशात राष्ट्रवादाने मोठा वनवा घेतला. पण सर्वघडत असतानाही सीमेवरील आणि कश्मीर मध्ये जो प्रकार घडला हे समजून घेणे गरजेचे आहे. बुरांन वाणीच्या खात्मा केल्या नंतर दहशतवाद्यांची करडी नजर सीमेनजीक कुरापतीचा कट रचण्याची होती. तेव्हा पासूनच सीमा क्षेत्राची सुरक्षा वाढवणे गरजेचे होते. पण सरकार ने काश्मीर घटनेला बारीक लक्ष नव्हतं असे म्हणावे लागेल  पठाण कोट, उरी आणि आता नारगोटा हमला पर्यंत पाहल तर कुठे तरी सुरक्षा  वेवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते. पण कोणी या संदर्भता विचार नाही केला त्यामुळे आज उरी आणि आणि नारगोटा हमले झाले. परिकिय साहेबानी सर्जिकल स्ट्राईक वर पाकिस्तान कोमात गेल्याची भाषा वापरणं योग्य नव्हतंच स्वता आत्मपरिक्ष करण्याची गरज होती. ती पण या नवीन सरकार मध्ये दिसत नाही. आज सिमेवरील सैनीकांना पूर्ण सुरक्षेच्या सुविधा पुरवणे गरजेचं आहे. कारण ज्याप्रकारे मोदी सरकार स्मार्ट सिटी, डिजीटल इंडियाचा गोष्टी करण्यापेक्षा देशा अंतर्गत शेतकऱ्याना आणि सीमेवरील सैनीकांना स्मार्ट बनविणें आवश्यक आहे. फक्त त्यांना मरणोत्तर वीर पुरस्कार जाहीर केल्याने चालणार नाही. तर त्यांना त्यांच्या कार्याविषयी स्मार्ट बनवावेच लागेल. मागील काळात महाराष्ट्रातील पुलागाव येथील सेनिकांच्या शस्त्र साठेत अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमानात हानी झाली होती. ते पण त्यात नेमकं कारण काय यांच्या सुध्या आज पर्यंत मागोवा लागला नाही.
                                                                                 सीमा सुरक्षा हा एक देशातील एक स्ववेदनशील विषय आहे. यावर उगळ चर्चा करणे चुकी चे आहे. पण सत्त्ते असलेल्या सरकारला याविषयी गंभीरता बाळगणे आवश्यक आहे.  भारताच्या लक्षभेदी हल्ल्या नंतर काँग्रेस आणि आम आदमी  याविरोधी पक्षा कडून मोदी सरकारवर जो हल्ला झाला आणि थेट लक्षभेदी हल्ल्याचे विरुद्ध  पुरावे मागण्यात आले. त्यावरून जे राजकारण झालं ते पाहण्यासारखेच  आहे. आपली सर्वप्रथम चूक म्हणजे लक्षभेदी हल्ल्या वरून प्रसार माध्यमावर एकमेका पक्षावर चिखल फेक करत येवढे मग्न झाले होते की, पाकिस्तानने पण प्रसार माध्यमातील लोकांना सिमेवर वर जाऊन भारता कडून लक्षभेदी हल्ला न झाल्याचं पष्टीकर देणे सुरु केले होते. पण या घटने अगोदर आपलं आत्मपरिक्ष केलं असत तर ते उत्तम झालं असत कारण लक्ष भेदी हल्ल्या नंतर भारताचे जे 24 जवान मारल्या गेले. त्यांना आज आपण वाचवू  शकलो असतो. त्याच प्रमाणे आज सरकार देशभक्ती आणि देश प्रेम या गोष्टीत  इतकी धुंद दिसते की आपल्या जवाबदारीच आणि वास्तविक परिस्थितीच भान नसल्याचं मनावे लागेल. उगाच सैनीकांच प्रश्नाच राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नका तर त्याच्या सुरक्षा सुविधा वाढवण्यावर आज लक्ष देणे त्यात भर घालणे सरकार ला आवश्यक आहे.
                                                                                                     आज केंद्र सरकार ने 7 वेतन आयोग लागू करण्यात आले आहे. पण त्याच्या फायदा मोठे अधिकारी यांनाच होताना दिसतं आहे. जे सीमेवर देशाची सुरक्षा करीत अहोरात्र उभे  आहे त्यांना मासिक वेतन 20 हजार रुपये त्यांत पण त्यांच्या टँक्स कपात केली जातात. म्हणून आज सैनीकांना आपल्या हक्का साठी  सरकारला विचारणा करण्याची आणि आंदोलन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी देशातील सेनिकांच्या  आदर आणि सन्मान  देण्याचा गोष्ट आपल्या भाषणातून देशातील नागरिकांना सांगीत असतात पण सैनीकांचे आज काय प्रश्न आहे. यावर मोन बाळगणारी सरकार कधी चर्चा  सुद्धा करत  नाही असेच बोलावे लागेल. आपल्या देशात “आयएसआय” सारख्या  दशतवादी संघटना  देशातील शिक्षित तरुणा फुस लावण्याचा कट रचण्याचा प्रयत्न करीत असल्याच  घटना आपल्या कानावर येतच आहे. त्यामुळे  देशच्या सीमा सुरक्षा आणि देशा अंतर्गत सुरक्षा वाढने गरजेचं आहे. त्याच बरोबर देशाच्या जनतेची सुरक्षाची जवाबदारी देशातील सिमेवर सैनीकांची आहे तर त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी सरकारची आहे हे  भान विसुन चालणार नाही. त्यावर उगाच विरोधी पक्षा उत्तर देण्या पेक्षा आणि स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडिया घोषणाबाजी  करण्यापेक्षा  देशाच्या  सुरक्षा वेवस्था स्मार्ट  बनविणे आज  आवश्यक आहे.

नितीन बिनेकर  
मो.९९७०४२०७३६